कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर |
| संपर्क: पद्मश्री श्री. सुभाष पाळेकर १९," चंदा स्मृती", जया कॉलनी, टेलिकॉम कॉलनी जवळ,साई नगरपोस्ट, अमरावती- ४४४६०७ (महाराष्ट्र) मो.न.09423601004,9673162240, 9850352745 |
| निर्मिति ,संकल्पना, रचना |
| 1)श्री केशव राहेगावकर नांदेड़ संपर्क :- ०९४२२१७०६६५/०९०९६९३०३४१ 2) श्री सुनील राठोड नांदेड़ संपर्क :- ०९८२२६३९०५३ 3) श्री सुरेश कुलकर्णी नांदेड़ संपर्क :- ०९२२६११८८३६/०८६९८३७२०९६ 4) श्री दीपक मोरताळे,नांदेड संपर्क:- ०९४२२१७४६४७ |
डाळींब हे मध्यपूर्वेकडील देशातील फळझाड आहे. पण त्याचा प्रसार आता जगातील बर्याच देशातून झाला आहे. भारतात डाळींब लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. अधिक उत्पादन देणार्या मस्कत , गणेश व जी - १३७ , आरक्त्त , मृदुल , शेंदरी जातींना बाजारात वाढती मागणी आहे , त्यामुळे महाराष्ट्रात डाळींब लागवडी खालील क्षेत्र खूप वाढलेले आहे. डाळींबाच्या अनेक जाती असल्या तरी गणेश या जातींची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते. ढोकला (गुजरात) , ज्योती (कर्नाटक) , जोधपूर रेड व जालोर सिडलेस (राजस्थान) या जातीही भारताच्या इतर भागात लावल्या जातात. डाळींब हे एक बहुगुणी फळ आहे. डाळींब फळामध्ये ७८% पाणी , १.९ प्रथीने , १.७% स्निग्ध पदार्थ , १५% साखर व ०.७% खनिजे असतात. याशिवाय केल्शियम १० , फॉस्फरस ७० , लोह ०.३० , मॅग्नेशियम १२ , सोडियम ४ व पोटॅशियम १७ मि.ग्रॅ./१००ग्रॅम इतकी खनिजे असतात. तसेच थायमीन ०.०६ , रिबोफ्लेवीन ०.१ , नियासीन ०.३ व क जीवनसत्त्वे असतात. डाळिंब हे पूर्णतः सदा...
Comments
Post a Comment